‘मनुस्मृति’ सर्वसमावेशक आहे का?
चार वर्णांचा विचार करताना आपल्याला प्रकर्षानं दिसून येतं की, मनूप्रणीत वर्णव्यवस्था ही जातिव्यवस्थेला पोषक आहे, नव्हे ती अखेर जातिव्यवस्थेतच रूपांतरित होते. वर्ण आणि जाती यांत मनू फरक करतो, परंतु या वर्णव्यवस्थेचा प्रवास अखेर निश्चितपणे जातिव्यवस्थेकडेच होतो. जातिव्यवस्थेची सारी लक्षणं आपल्याला मनूच्या समाजरचनेत आढळतात.......